शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By संदीप शिंदे | Updated: January 28, 2025 17:59 IST

५४ हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

लातूर : हमीभावाने सोयाबीन खरेदीस केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना जिल्ह्यातील खरेदीचे उद्दिष्ट सोमवारी रात्री पूर्ण झाल्याने मंगळवारपासून वजनकाटे स्थिरावले आहेत, तर मापतोल थांबले आहे. त्यामुळे शेतकरी अन् केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची झोपच उडाली आहे. 

दरम्यान, मंगळवारी दुपारी १०० ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर आले असून, बार्शी रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनांसह शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटनेचा या आंदोलनात सहभाग आहे. जिल्ह्यातील ५४ हमीभाव खरेदी केंद्राची मुदत वाढविण्यात यावी, नाेंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, हजारो वाहनांच्या ५४ हमीभाव खरेदी केंद्रांसमोर रांगा लागल्या असून, खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र