शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

थकीत सिंचन विहिर अनुदानासाठी शेतकर्‍यांनी देवणी नगर पंचायतीस ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:43 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

देवणी (लातूर): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर विहीर मंजूर केली जाते़ सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील ३९ शेतकर्‍यांना मग्रारोहयोअंतर्गत विहीर मंजूर झाल्या़ त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी विहीर खोदकामास सुरुवात केली़ खोदकामानुसार निधी मिळणे अपेक्षित असताना त्याचे वितरण करण्यात आले नाही़ परिणामी, पैश्याअभावी काही शेतकर्‍यांनी विहीर खोदकाम करणे बंद केले़ त्यातच देवणी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले़ त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण झाली़दरम्यान, लाभार्थी शेतकर्‍यांनी अनुदान मिळावे म्हणून वारंवार संबंधित कार्यालयाकडे हेलपाटे मारुन निधी देण्याची मागणी केली़ परंतु, अनुदान देण्यात आले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी राजकीय पक्ष, संघटनांसमवेत सोमवारी नगरपंचायतीस टाळे ठोकले़

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी