शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

थकीत सिंचन विहिर अनुदानासाठी शेतकर्‍यांनी देवणी नगर पंचायतीस ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:43 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

देवणी (लातूर): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मध्ये ३९ शेतकर्‍यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या़ त्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत़ परंतु, त्याचे अनुदान तसेच मजुरांचा रोजगार थकित आहे. हे अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आज संतप्त शेतकर्‍यांनी  नगर पंचायतीस टाळे ठोकले.

सिंचनाचे प्रमाण वाढावे तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर विहीर मंजूर केली जाते़ सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील ३९ शेतकर्‍यांना मग्रारोहयोअंतर्गत विहीर मंजूर झाल्या़ त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी विहीर खोदकामास सुरुवात केली़ खोदकामानुसार निधी मिळणे अपेक्षित असताना त्याचे वितरण करण्यात आले नाही़ परिणामी, पैश्याअभावी काही शेतकर्‍यांनी विहीर खोदकाम करणे बंद केले़ त्यातच देवणी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले़ त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण झाली़दरम्यान, लाभार्थी शेतकर्‍यांनी अनुदान मिळावे म्हणून वारंवार संबंधित कार्यालयाकडे हेलपाटे मारुन निधी देण्याची मागणी केली़ परंतु, अनुदान देण्यात आले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी राजकीय पक्ष, संघटनांसमवेत सोमवारी नगरपंचायतीस टाळे ठोकले़

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी