शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आली, नैराश्यात शेतकऱ्याने संपवले जीवन

By संदीप शिंदे | Updated: August 21, 2023 16:44 IST

नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

वलांडी (जि.लातूर) : देवणी तालुक्यातील इस्लामवाडी येथे कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. तिरुपती व्यंकटराव अंकुलगे (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

देवणी तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी उशीरा झालेली पेरणी आणि त्यानंतर गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यातच पाऊस नसल्याने शेतातील पीक हातून जात आहे. तिरुपती अंकुलगे यांना दोन एकर शेती असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे रोजंदारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मुलीच्या लग्नासह घरप्रपंच चालविण्यासाठी त्यांना खासगी कर्ज काढावे लागले होते.

नापिकीमुळे कर्ज कसे फेडणार या विवंचनेत त्यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वलांडी येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी देवणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ लामतुरे करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्या