शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी धरणे

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2022 17:21 IST

रेणापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन

रेणापूर : शासकीय गायरान जमिनीवर अनुसुचित जाती, जमातीच्या नागरिकांनी उपजिविकेसाठी अतिक्रमण केेले आहे. ते नियामानुकुल करावे, यासह अन्य मागण्यांसाठी जमीन अधिकार आंदोलन व वंचित हक्क आंदोलनच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी एक दिवसीय धरणे सत्याग्रह करण्यात आला.

तालुक्यातील काही ठिकाणच्या शासकीय गायरान पडिक जमिनी निजामकाळापासून वहितीखाली आणून त्यावर काही कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हे गायरान पट्टे नियमाकुल करण्याऐवजी राज्य सरकार ही जमीन काढून घेण्यासाठी नोटिसा बजावत आहे. तर दुसरीकडे धनदांडग्या उद्योगपतींना हजारो एकर जमिनी उद्योगांच्या नावावर देत आहेत. ज्यांच्याकडे उपजिविकेसाठी कुठलेही शाश्वत साधन नाही, अशांच्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न सुुरु आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करावीत. नियमाकुल करण्याचा कायदा करावा. शासकीय जमिनीवरील गरिबांची घरे त्यांच्या नावे करावीत. घरकुलासाठी शासकीय जागा द्यावी. संगांयो, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक ३ हजार रुपये द्यावे. त्यासाठीची २१ हजारांच्या उत्पन्नाची अट रद्द करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

हे आंदोलन जमीन अधिकार आंदोलन व वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्रचे नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनात वंचित हक्क आंदोलनाचे प्रदेश सचिव सुनील क्षीरसागर, मारुती गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष विशाल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या सत्याग्रहात किशोर कसबे, डिगांबर चव्हाण, अंकुश चिकटे, संजय गायकवाड, मुरलीधर सावंत, रतन गायकवाड, मोहन वायदंडे, वाल्मिक घोडके, सतीश शिंदे, गौतम आचार्य, रमेश तिगोटे, महानंदा टेकाळे, सुमनबाई घोडके, सिमिंता वायदंडे, चंद्रकला आचार्य, दैवशाला घोडके आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूर