शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लातूरची लढाई दिल्लीची अन् चर्चा गल्लीची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:38 IST

लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत आणि भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्यातच आहे.

लातूर लोकसभा राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत आणि भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृगांरे यांच्यातच आहे. शिवाय, या लढतीला मंत्री संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध आ. अमित देशमुख असे स्वरूप आल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकेका मतासाठी जिवाचे रान करत आहेत.>कर्जमाफी, नोटाबंदी बेरोजगारीवर भरगेली पाच वर्षे केंद्र व राज्यात सत्ता असताना भाजपने केवळ घोषणाबाजी केली़ बेरोजगारी वाढविली़ कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव दिला नाही़ जाती, धर्माच्या नावाने राजकारण केले़ समाजात सौहार्द ठेवले नाही, नोटाबंदी, जीएसटीने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आदी मुद्दे काँग्रेसकडून प्रचारात प्रकर्षाने मांडण्यात आले़देशभक्ती आणि राष्ट्राचा विकासभाजपने स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रहित आणि राष्ट्राचा विकास या मुद्द्यांना प्राधान्य दिले़ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहील, यावरच अधिक भर देण्यात आला़ राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेबोगीचा कारखाना भाजपच्या सत्ताकाळात आल्याचा मुद्दाही प्रचारात मांडण्यात आला़ लातूरच्या पाणीटंचाईवरही भर देण्यात आला़>हेही रिंगणातवंचित आघाडीकडून राम गारकर, बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के, बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजीकर, स्वतंत्र भारत पक्षाचे रूपेश शंके, मधुकर कांबळे, पपिता रणदिवे, रमेश कांबळे हे रिंगणात आहेत़

टॅग्स :latur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019