शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

किसान समन्वय समितीचे धरणे आंदोलन; शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:13 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरतुदींमध्ये शेतीमालाला कोठेही विक्री करण्यास निर्बंध नव्हते.

लातूर - केंद्र शासनाने तीन कृषीविषयक कायदे मंजूर केलेले आहेत. सदरील कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बदल होणार असून, आवश्यक वस्तू कायदा व कंत्राटी शेती पद्धत होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, तीनही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती लातूरच्या वतीने सोमवारी गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, धर्मराज पाटील, डॉ. संजय मोरे, विश्वंभर भोसले, ॲड. इरफान शेख, रामराव गवळी, एम.आय. शेख, सत्तार पटेल, एन. ए. इनामदार, प्रा. सुधीर देशमुख, प्रा. सुदर्शन बिरादार, पंढरीनाथ जाधव, दत्ता सोमवंशी, माणिक कोकणे, सुभाष राचन्ने, शिवाजीराव लोखंडे, आर. वाय. शेख, किरण पवार, महारुद्र चौंडे, श्रीनिवास बडुरे, बाळ होळीकर, कैलास कांबळे, रफिक सय्यद, अल्ताफ शेख, प्रा. एम. पी. देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, अंतेश्वर कुदरपाके, मोहसीन खान, ज्ञानदेव कोंदमगिरे, श्रीनिवास बधुरे, एम. आय. शेख आदींची उपस्थिती होती.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरतुदींमध्ये शेतीमालाला कोठेही विक्री करण्यास निर्बंध नव्हते. राज्यातील बाजार समितीची रचना किमान आधारभूत किंमत खात्रीने देऊ शकणारी कायदेशीर रचना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर भरावा लागत नाही. तर व्यापाऱ्यांना नाममात्र कर आकारणी होते. मात्र, नवीन कृषीविषयक कायद्यांमुळे यात बदल होणार आहे. त्यामुळे कृषीविषयक तीन कायदे रद्द करावेत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी