शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लातूर शहरात तरुणाचा निर्घृण खून; 12 संशयीतांची चाैकशी

By राजकुमार जोंधळे | Updated: January 6, 2024 23:28 IST

गुन्हा दाखल : बारा संशीयीतांची चाैकशी...

लातूर : शहरातील एका ३८ वर्षीय तरुणाचा तिक्ष्ण हत्याने गळ्यावर, ताेंडावर, हातावर वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ताजोददीन बाबा नगर परिसरातील दर्गा येथे शनिवारी उघडकीस आली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी युनुस सुजातअली सय्यद (वय ५२, रा. ताजोददीनबाबा नगर, ह.मु. बुऱ्हाणनगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फारूख उर्फ मुकड्या सुजातअली सय्यद (वय ३८ रा. ताजोददीन बाबा दर्गा, लातूर) याचा गळ्याचे नळीवर, तोंडावर आणि हातावर अज्ञातांनी तिक्ष्ण हत्याराने गंभीर वार करुन खून केला. ही घटना शनिवारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह लातुरातील शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. दरम्यान, हा खून काेणत्या कारणासाठी करण्यात आला आहे, याचा अद्याप उलगडा झाला नाही. ताे लवकरच हाेईल, असे पाेलिसांनी सांगितले. 

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुरन. १२/२०२४ कलम ३०२ भादंविप्रमाणे अज्ञात मारेकऱ्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक लिंगे करीत आहेत.

बारा संशयीतांची पाेलिसांकडून झडती...याप्रकरणी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याच्या तपास पथकाने दहा ते बारा संशीयत आराेपींना ताब्यात घेत कसून चाैकशी सुरु केली आहे. लवकरच यातील आराेपीचा शाेध लागेल, असा विश्वास आहे. - सुधाकर बावकर, पाेलिस निरीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर