शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले ...

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले आहे. अचानक वाहनला धक्का मारणे, यातून वाद घालणे आणि लुटण्याचा कट रचण्याचा प्रकार घडला आहे. यासाठी महामार्गावर आणि इतर ठिकाणी काेणी विनाकारण वाद काढत असेल, आपल्या वाहनाचा पाठलाग करत असेल तर सावध राहिले पाहिजे. एखाद्या ढाब्यावर चहा-नाश्त्यासाठी थांबणार असाल तर, तेथील परिस्थिती आणि वेळ पाहून थांबावे. अशावेळी आपला पाठलाग हाेण्याची शक्यता अधिक असते. पाेलिसांनी वाहन लुटण्याच्या, दराेड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना यापूर्वी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्र, मिरची पूड आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

अनेकांची झाली ठिकठिकाणी लूट...

आपण प्रवास करत आहात, बाजारपेठेत आणि बॅंक परिसरात काही व्यवहारानिमित्त वावरत असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी आपल्याला काेणी गाेडगाेड बाेलत आहे का, काेणी जवळीकता साधून संवाद साधत असेल तर अधिक सावधानता बाळगली पाहिजे.

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते...

१ जवळपास दीड लाखांची रक्कम एक पाेलीस कर्मचारी औसा राेडवरील बॅंकेतून घेऊन घराकडे निघाला हाेता. दुपारची वेळ हाेती, यावेळी एकजण म्हणाला, तुमच्या शर्टला काही तरी घाण लागली आहे. अशावेळी त्यांचे लक्ष विचलित झाले. यावेळी दीड लाखांची राेकड पळविण्यात आली. यातील चाेरटे अद्याप हाती लागले नाहीत.

२ काही दिवसांपूर्वी चाकूर ते शिरूर ताजबंद मार्गावर पहाटेच्या वेळी एका ढाब्यावरून चहा घेऊन निघालेल्या प्रवाशांना लुबाडण्यात आल्याची घटना घडली हाेती. वाहनावर ठेवण्यात आलेल्या बॅगांची दाेरी कापून त्या बॅगा पळविण्यात आल्या. यामध्ये साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

काय काळजी घ्याल..?

आपण शहरासह बाजारपेठेत वावरताना संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. काेणी आल्यावर नजर ठेवून आहे का, याबाबत सावधानता बळगावी. प्रवासादरम्यान, काेणाही अनाेळखी व्यक्तीशी फारसा संवाद साधू नये, काेणी खाद्यपदार्थ देत असेल तर ते स्वीकारू नये. त्याचबराेबर चाैकात किंवा रस्त्यावर आपल्याशी काेणी विनाकारण हुज्जत घालत असेल, वाद घालत असेल तर समयसूचकता बाळगत सुरक्षित ठिकाण गाठावे. अशा वेळी समाेरचे चार-पाच जण आणि आपण एकटे असताे. त्याचवेळी आपणाला लुटण्याचा प्रयत्न केला जाताे.