शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

उन्हाच्या झळा वाढल्या, लातूर जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार

By संदीप शिंदे | Updated: March 9, 2024 18:03 IST

वाढत्या उन्हामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निर्णय

लातूर : जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढत असून, शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार शिक्षण विभागाने ११ मार्च, सोमवारपासून सकाळी ८ ते १ या वेळेत सर्व व्यवस्थापनाच्या शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र शिक्षण विभागाने काढले असून, सर्व मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत.

मार्च महिन्याचा मध्यावधी सुरू झाला असून, जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोबतच पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदनही दिले होते. त्यानुसार जि. प.च्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार, ११ मार्चपासून अंमलबजावणी करावी, त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते दुपारी १ आणि शनिवारी सकाळी ७:३० ते दुपारी ११ या वेळेत शाळा भरणार आहे. याबाबत तासिकांचे वेळापत्रकही शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पाठविले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षण