शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पोलिसाने ऐकविली रामदास आठवलेंना कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 01:19 IST

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली़ जयनगर येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या.

औसा (लातूर) : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली़ जयनगर येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर कवितांची मैफलही रंगली. तेव्हा एका पोलीस कर्मचाºयाने आठवले यांच्यापुढे कविता सादर करत सर्वांची मने जिंकली.‘साहेब तुमचा कोणता का असेना पक्ष, आम्ही बंदोबस्तात आहेत दक्ष आणि तुम्ही शेतकºयांच्या प्रश्नांकडे घातले लक्ष’, अशी कविता एका पोलीस कर्मचाºयाने सादर करून सर्वांची मने जिंकली़ आठवले यांनी आपल्या कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गायले़ उपस्थित ठिकाणी आपल्यासारखाच कवी तयार झाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले़आठवले यांच्यासमोर व्यथा मांडणाºया शेतकºयांना त्यांचे नाव व पक्ष कोणता, असे विचारण्यात आले. माझा पक्ष भाजप असे बोलल्यानंतरच प्रकाश आलमले या ग्रामस्थाला पुढे बोलण्याची संधी दिली. सरकारच्या किसान सन्मान योजनेंतर्गत हजारो शेतकºयांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नाही. परिणामी ही योजना फसवी असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले