शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:32 IST

लघु प्रकल्पांत केवळ ६़९५२ द.ल.घ.मी. साठा

ठळक मुद्देमांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाई

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४६२ मि.मी. पाऊस झाला असला तरी पाणीसाठ्यात मात्र वाढ नाही़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ ३२५ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे तर ४६ गावांना ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे़ पावसाळा संपत आला तरी मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांत ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़५० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ आॅक्टोबर अखेरपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात आहे़ जिल्ह्यातील रेणापूर - ०़००, तीरू  -१़९८, देवर्जन - १़७३, व्हटी - ०़२२०, साकोळ -१़६५७, तावरजा-०़००, घरणी - १़३५४, मसलगा प्रकल्पात ०़०० एवढा पाणीसाठा आहे़ मध्यम ८ आणि लघू १३२ प्रकल्पात मिळून ६़९५२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ निलंगा शहरासह औसा तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पात बऱ्यापैकी म्हणजे १३़३३२ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे़ पावसाची वार्षिक सरासरी ८०२ आहे़ सरासरीच्या ५८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी प्रकल्प मात्र कोरडेच आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात भीषण टंचाईचे संकट आहे़ 

मांजरा पट्ट्यात भीषण पाणीटंचाईमांजरा पट्ट्यातील गाधवड, तांदुळजा, सारसा, वांजरखेडा, कानडी बोरगाव, टाकळगाव, जोडजवळा, जेवळी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे़ जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, औसा या तालुक्यामध्ये पाणीटंचाई आहे़, तर निलंगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी प्रकल्पामध्ये पाणीसाठा असल्यामुळे या तालुक्याला तूर्त दिलासा आहे़.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर