शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अहमदपूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर हलगी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:04 IST

संतप्त नागरिक आणि साजीदभाई मित्रमंडळाच्या वतीने नगरपालिकेवर हलगी मोर्चा काढण्यात आला़

अहमदपूर (लातूर ) : शहरातील प्रभाग क्ऱ १ मधील नळाला दीड महिन्यांपासून पाणी न आल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ त्यामुळे प्रभागातील संतप्त नागरिक आणि साजीदभाई मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी नगरपालिकेवर हलगी मोर्चा काढण्यात आला़

अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी असूनही पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. नळाला ३० दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाण्यासाठी नागरिकांतून संताप व्यक्त होत असतानाही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे़ याशिवाय, शहरातील काही भागांत मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नाहीत. मुलभूत सुविधांसाठी साजीदभाई मित्र मंडळाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले़ पालिकेने तात्काळ पाणी पुरवठ्याचे नियोजन करून चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़

यावेळी मित्र मंडळाचे शहर उपाध्यक्ष जाबेर पठाण, अजगर शेख, समशाद पठाण, शादुल तांबोळी, फारुख सय्यद, जिलानी मनियार, जगदीश वाघमारे, जावेद शेख, साहिल शेख, अझहर शेख, शादुल पठाण, गौस शेख, हाजी शेख, कलीम शेख, हमीद शेख, उस्मान शेख, चाँद शेख, बाबा शेख यांच्यासह प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती़

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूरWaterपाणी