शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मिरची पावडरचे पाणी अंगावर टाकून कुटुंबास मारहाण

By राजकुमार जोंधळे | Updated: May 8, 2023 17:06 IST

या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लातूर : शेतीच्या कारणावरून मिरची पावडरचे पाणी टाकून तिघांना काठीने जबर मारहाण केल्याची घटना लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) येथे घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात आज पहाटे आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अशाेक सूर्यभान जाधव (वय ६५, रा. सलगरा, ता. लातूर) व दत्ता नरसिंग गायकवाड हे सख्खे मेहुणे असून, त्यांच्यामध्ये शेतीचा वाद आहे. फिर्यादीसह त्यांचे दाेन मुले हे ४ मे राेजी शेताकडून घराकडे निघाले हाेते. दरम्यान, दत्ता गायकवाड याच्यासह अन्य सात जणांनी त्यांना १४ गुंठे जमीन माझी आहे. त्या जागेवर तुझा काय अधिकार आहे? असे म्हणाले. यावर फिर्यादी यांनी सांगितले, ती जमीन माझी आहे, मी तुम्हाला फूटभरही देणार नाही, असे म्हणताच तुला पैशाचा घमंड आला आहे. तुला तर आज जिवंत साेडणार नाही, म्हणून शिवीगाळ करुन घराबाहेर येत मिरची पावडरचे पाणी फिर्यादीच्या अंगावर टाकले. 

दरम्यान, यावेळी फिर्यादीचे दाेन्ही हात पकडून डाेक्यात, छातीवर, मानेवर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. त्याचबराेबर फिर्यादीच्या मुलाच्या डाेक्यात, हातावर, पायावर काठीने मारहाण करुन जखमी केले. तर माेठ्या मुलाला आणि आईला ही मारहाण करण्यात आली आहे. शिवाय, जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आज पहाटे लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर