शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

शेतीच्या वादातून मिरची पावडरचे पाणी अंगावर टाकून कुटुंबास मारहाण

By राजकुमार जोंधळे | Updated: May 8, 2023 17:06 IST

या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लातूर : शेतीच्या कारणावरून मिरची पावडरचे पाणी टाकून तिघांना काठीने जबर मारहाण केल्याची घटना लातूर तालुक्यातील सलगरा (बु.) येथे घडली. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात आज पहाटे आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अशाेक सूर्यभान जाधव (वय ६५, रा. सलगरा, ता. लातूर) व दत्ता नरसिंग गायकवाड हे सख्खे मेहुणे असून, त्यांच्यामध्ये शेतीचा वाद आहे. फिर्यादीसह त्यांचे दाेन मुले हे ४ मे राेजी शेताकडून घराकडे निघाले हाेते. दरम्यान, दत्ता गायकवाड याच्यासह अन्य सात जणांनी त्यांना १४ गुंठे जमीन माझी आहे. त्या जागेवर तुझा काय अधिकार आहे? असे म्हणाले. यावर फिर्यादी यांनी सांगितले, ती जमीन माझी आहे, मी तुम्हाला फूटभरही देणार नाही, असे म्हणताच तुला पैशाचा घमंड आला आहे. तुला तर आज जिवंत साेडणार नाही, म्हणून शिवीगाळ करुन घराबाहेर येत मिरची पावडरचे पाणी फिर्यादीच्या अंगावर टाकले. 

दरम्यान, यावेळी फिर्यादीचे दाेन्ही हात पकडून डाेक्यात, छातीवर, मानेवर आणि पाठीवर काठीने मारहाण केली. त्याचबराेबर फिर्यादीच्या मुलाच्या डाेक्यात, हातावर, पायावर काठीने मारहाण करुन जखमी केले. तर माेठ्या मुलाला आणि आईला ही मारहाण करण्यात आली आहे. शिवाय, जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आज पहाटे लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर