शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटीसीला ३८३ करदात्यांचा ठेंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

लातूर तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे ४५ हजार २८८ लाभार्थी आहेत. यापैकी १ हजार ६२६ कर भरणारे शेतकरी ...

लातूर तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे ४५ हजार २८८ लाभार्थी आहेत. यापैकी १ हजार ६२६ कर भरणारे शेतकरी असल्याचे समाेर आले आहे. केंद्र शासनाच्या धाेरणानुसार कर भरणारे या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यांना आतापर्यंत वितरित केलेले अनुदान परत घ्यावे, अशा सूचना आहेत. त्यानुसार लातूर तहसील कार्यालयाच्यावतीने १ हजार ६२६ करदात्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ हजार ४४३ जणांनी आपल्याकडील रक्कम तहसील प्रशासनाकडे जमा केली आहे तर ३८३ करदात्यांनी नोटिसीला ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे.

योजनेचे तालुक्यातील लाभार्थी - ४५,२८८

कर भरणारे शेतकरी संख्या - १,६२६

रक्कम परत करणारे शेतकरी - १,२४३

रक्कम भरणे बाकी असलेले शेतकरी - ३८३

३८३ जणांकडील वसुली प्रलंबितच...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदतीचे कवच भेटत होते. यानंतर याची व्याप्ती वाढविण्यात आली. यामूळे तालुक्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.

लातूर तालूक्यात ४५ हजार २८८ खातेदार आहेत. यापैकी १ हजार ६२६ कर भरणारे शेतकरी आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून योजनेचे उचललेले अनुदान जमा केले जात आहे.

प्रारंभी तहसील प्रशासनाच्यावतीने संबधितांंना नोटीस पाठविली जात असून, रक्कम वसूल केली जात आहे. आतापर्यंत १ हजार २४३ करदात्यांकडून रक्कम वसूल करण्यात आली असल्याचे लातूर तहसील कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

काही शेतकरी लाभापासून वंचित...

लातूर तालुक्यातील १ हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. परिणामी, सदरील शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. यातील बहुतांश जणांच्या आधार आणि इतर तांत्रिक अडचणींचा समावेश आहे. तर वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तहसील प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.

लातूर तालूक्यात ४५ हजार २८८ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. कर भरणारे १ हजार ६२६ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी १ हजार २४३ जणांनी त्यांच्याकडील रकमेचा भरणा केला आहे. दरम्यान, ३८३ जणांकडे निधी शिल्लक आहे. वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे लातूर तहसील प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.