शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लातूरच्या पाण्याचे ९ कोटींचे बिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 05:44 IST

२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती.

लातूर : लातूर शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट असताना रेल्वेने पुन्हा २८ आॅगस्टला २०१६ मध्ये केलेल्या पाणीपुरवठ्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल धाडले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे यासाठी पाठपुरावा करीत आहे. दरम्यान, हे बिल राज्य सरकारने भरावे अथवा माफ करण्यात यावे, यासाठी महानगरपालिका पुन्हा पत्रव्यवहार करणार आहे.

२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे मिरजहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आलाहोता. यासाठी ९ एप्रिल ते ९ आॅगस्ट २०१६ पर्यंत रेल्वेच्या १११ फेऱ्या झाल्या होत्या. त्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल भरावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी संबंधित पत्रावर कारवाई करावी म्हणून हे पत्र महापालिका प्रशासनाला पाठविले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईlaturलातूर