एका बाजुला केंद्र सरकार झोपडीमुक्त शहर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करीत आहे. तर दुस-या बाजुला राज्य सरकारच्या जागेवर झोपड्या बांधल्या म्हणून ...
ज्यातील सावकारांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यातील कलम ४ मध्ये दुरुस्ती ...
अस्वस्थता फक्त आपल्या देशातच नाही, याची मला जाणीव आहे. अवघ्या जगालाच या अस्वस्थतेची झळ लागते आहे.प्रश्न आता केवळ काही समाज-समूहांमधल्या अंतर्गत वादांचा नाही.या जागतिक लढाईला आता ‘सहिष्णू विरुद्ध असहिष्णू’ असं अधिक व्यापक स्वरूप आलं आहे. मूलतत्त्ववादी ...
पंचायत राजच्या त्रिस्तरीय रचनेत त्रांगडे निर्माण झाले आहे. अगोदर जिल्हा परिषदा, नंतर पंचायत समित्यांचे अधिकार कमी झाले. ग्रामपंचायतींच्या संदर्भातही तीच भीती आहे. आज जिल्हा परिषद जात्यात, पंचायत समिती सुपात तर ग्रामपंचायती पोत्यात आहेत.. ...
लोकशाहीच्या विकेंद्रीकरणात जिल्हा परिषदांना ‘मिनी मंत्रालय’ संबोधले गेले. पण काय आहे आज त्यांची ओळख? जन्म-मृत्यूचे दाखले वाटणारी संस्था? मूलभूत सुधारणांऐवजी इथले राजकारण ठेकेदारी व बदल्यांत गुरफटले आहे. ...
समर्थ कलावंतांच्या अजरामर कलाकृती आणि या कलावंतांनी उभारलेल्या कलाचळवळींनी बॉम्बे आर्ट सोसायटीला जगाच्या नकाशावर आणून ठेवले. सोसायटीचे १२५ वे कलाप्रदर्शन मुंबईत सुरू झाले असून २० मार्चपर्यंत लारसिकांसाठी ते खुले राहणार आहे. त्यानिमित्त.. ...
जर्मनीत नुकतेच पोचलो होतो. घर लावणं चालू होतं. अमितच्या ऑफिसमधला एक जण आमच्या मदतीकरता आला आणि दारातच थबकला. म्हणाला, तुम्हाला चालणार असेल, तर दाराशी लावलेली ही स्वस्तिकाची चिन्हं तेवढी बाजूला काढून ठेवा... ...
बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील बांगलादेशाचा डाव दिवसअखेर 1 बाद 41 धावांवर आटोपला. तर भारताने पहिला डाव सहा बाद 687 धावांवर घोषित करण्यात केला. ...