शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

पाल गावामधील महिलांनी नोंदवला निषेध, रिकाम्या घागरी ठेवल्या चौकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:07 IST

श्रीकांत ऱ्हायकर कोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील ...

ठळक मुद्देपाल गावामधील महिलांनी नोंदवला निषेधरिकाम्या घागरी ठेवल्या चौकात

श्रीकांत ऱ्हायकरकोल्हापूर/धामोड : राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईचे ढग यावर्षी प्रचंड गडद झाले आहेत. तालुक्याच्या पश्चिम बाजुस असणाऱ्या धामोड परिसरातील बहुतांशी वाडया- वस्त्या पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. पाल बु॥ गावामधील पाणीटंचाईची बिकट परस्थिती पाहता संतप्त  ग्रामस्यांनी पाण्याचा रिकाम्या टाकी भोवती बसून तर माहिलांनी रिकाम्या घागरी गावच्या चौकात ठेऊन निषेध नोंदवला.साधारणता ५०० लोकवस्ती असणारे हे गांव चांदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आहे. या गावासाठी दहा वर्षापूवी 'केकतीचा झरा ' नावाच्या ओढया जवळून थेट सायफनने पाणी गावाशेजारील टाकीत टाकून नळाद्वारे गावाला पुरविण्यात आले.  पण गेल्या ४०ते ५० वर्षात पहिल्यांदाच ह्या झऱ्याचे पाणी या वर्षी आटल्याने गेल्या महिनाभरापासून गावात पाणीच नाही. पिण्याचे पाणी महिला चार ते पाच किलोमिटरची पायपीट करून आणत आहेत. ऊस पीक तर हातचे केंव्हाच निघून गेले आहे. ग्रामस्यांना व जनावरांना तर या भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे.ग्रामपंचायतीची वाट न पाहता १ लाख रुपयाचा निधी वर्गणीच्या माध्यमातुन गावकऱ्यांनी गोळा करत दोन बोअर मारल्या पण त्याही बोअरना पाणी न लागल्याने पुन्हा एकदा एका कुटुंबाला १४०० रुपयाप्रमाणे वर्गणी गोळा करून या दोन दिवसात पुन्हा दुसरे बोअर घेण्याचा निर्णय केलाय.

घागरभर पाण्यासाठी पाच -सहा किलोमिटरची रोजची पायपीट करून घरात पाणी आणाणाऱ्या आईच्या डोळ्याकडे पाहिल्यावर माझे मन हेलावून जाते हे कुठेतरी थांबले पाहिजे . यासाठी शासन स्तरावरील निधीची वाट न पाहता गावातील तरूणांना एकत्र करून स्वनिधीतूनच पाणी टंचाईवर उपाय शोधायला आमचा प्रयत्न आहे .भगवान पाटील, ग्रामस्थ 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर