शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:08 IST

जयसिंगपूर -:  पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी गेल्या २५ वर्षात जे झाले नाही ते महिन्याभरात झाले. लॉकडाऊनच्या काळात नदी पूर्णपणे शुध्द ...

ठळक मुद्देमाजी आमदार उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी

जयसिंगपूर -:  पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी गेल्या २५ वर्षात जे झाले नाही ते महिन्याभरात झाले. लॉकडाऊनच्या काळात नदी पूर्णपणे शुध्द बनली आहे. आता मात्र विनाप्रक्रिया विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी देऊ नये. नदी प्रदुषणमुक्तीसाठी यापुढे विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी नाकारावी अशी मागणी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन बोलताना केली आहे.अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी पत्रकारांना दिली.लॉकडाऊनमुळे उद्योग बंद आहेत. विषारी पाणी प्रक्रियेविना सोडणे बंद झाल्यानेच सध्या नदी प्रदुषणमुक्त बनली आहे. आता मात्र, ती अशीच वाहती राहिली पाहिजे. कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्यासह भूमाता परिवाराबरोबर आम्ही अनेक वर्ष यासाठी प्रयत्नशील आहोत. सातत्याने शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदरी प्रदुषीत पाण्याशिवाय काहीच पडले नाही. आता मात्र काही न करता पंचगंगा शुध्द झाली आहे. शेतीच्या पाटातील पाणी थेट शेतकरी पित आहेत. त्यामुळे विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी नाकारावी अशी मागणी, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसायwater pollutionजल प्रदूषण