शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

अशा आशयाचे निवेदन अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना दिले आहे. निवेदनातील आशय असा, सध्या या रस्ताचे रुंदीकरण व ...

अशा आशयाचे निवेदन अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना दिले आहे.

निवेदनातील आशय असा, सध्या या रस्ताचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू असून, हे काम करणाऱ्या कंपनीने रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर धोकादायक उत्खनन केले आहे. त्यामुळे डोंगराला काही ठिकाणी ५० मीटर लांबीच्या भेगा पडलेल्या असून, याठिकाणी केव्हाही दरड कोसळून अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन पावसाळ्यांत या घाटात सतत दरडी कोसळण्याचा घटना घडत होत्या. या घाटात धोकादायक वळणे आहेत.

सध्या या मार्गावर लहानमोठ्या वाहनांच्या वाहतुकीची वर्दळ सुरू असते तसेच शेतकरी वर्गाची नेहमी याठिकाणी ये-जा सुरू असते.

पावसाळ्याचा तोंडावर जर भेग पडलेला भराव नाही काढला, तर हा भराव रस्तावर येऊन अनर्थ घडण्याची व वाहतूकही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.

डोंगराचा भेग पडलेला भराव काढून घेऊन संरक्षक भिंत बांधावी व होणारा अनर्थ टाळावा.

सोळांकूर ते नरतवडे, तसेच राधानगरी ते न्यू करंजे दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खडी उखडल्याने या रस्त्यावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागते. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

फोटो ओळ- अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना निवेदन देताना ए. वाय. पाटील.