शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

विशाळगड हिंसाचार: मी माफी मागितल्याचा विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न - शाहू छत्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:38 IST

अतिक्रमित सरकार कधी काढणार?

कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही माफी मागण्यासाठी नव्हे तर मदत देण्यासाठी गेलो होतो, असे खासदार शाहू छत्रपती यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मी मुस्लीम समाजाची माफी मागितल्याचा गैरसमज करून दिला जात आहे. तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी अनेक महिला एकाच वेळी मोठ्याने बोलत होत्या. एक महिला तिच्या कानातीलही आंदोलकांनी हिसकावून नेले, असे कानाला हात लावून सांगत होती. परंतु, मला ते नीट ऐकू येत नव्हते. म्हणून मी त्यांना ॲक्शन करून मला ऐकू येत नाही, असे सांगत होतो, असे त्यांनी सांगितले.मदत ढोंगीपणाची असल्याच्या आरोपाबाबत बोलताना, मदत ही मदत असते. ती कमी जास्त असू शकते. परंतु, ती आम्ही मनापासून केली आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षकांना हिंसाचार थांबविता आला असता, परंतु, त्यांनी काहीच केले नाही म्हणून सगळे घडले, अशी टीकाही शाहू छत्रपती यांनी केली.जलील यांनी येऊ नयेएमआयएमचे इम्तियाज जलील कोल्हापुरात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी कोल्हापुरात येऊन आणखी वातावरण बिघडवू नये. घडलेल्या हिंसाचारास विरोध करण्यास कोल्हापूर सक्षम आहेत, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

मुश्रीफ यांच्यावर रागहिंसाचार झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ विशाळगडावर गेले नाहीत याचा राग सभेत व्यक्त झाला. पालकमंत्र्यांना रस्त्यात अडवून त्याचा जाब विचारला पाहिजे, असे विजय देवणे म्हणाले.

अतिक्रमित सरकार कधी काढणार?फडणवीस विशाळगडावरील अतिक्रमणावर बोलत आहेत. परंतु, आमचा त्यांना सवाल आहे की, महाराष्ट्रात जे अतिक्रमण करून सरकार स्थापन केले आहे ते कधी काढणार, अशी विचारणा बाबा इंदूलकर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती