शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

विशाळगड हिंसाचार: मी माफी मागितल्याचा विरोधकांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न - शाहू छत्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 13:38 IST

अतिक्रमित सरकार कधी काढणार?

कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही माफी मागण्यासाठी नव्हे तर मदत देण्यासाठी गेलो होतो, असे खासदार शाहू छत्रपती यांनी गुरुवारी स्पष्ट केले. मी मुस्लीम समाजाची माफी मागितल्याचा गैरसमज करून दिला जात आहे. तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी अनेक महिला एकाच वेळी मोठ्याने बोलत होत्या. एक महिला तिच्या कानातीलही आंदोलकांनी हिसकावून नेले, असे कानाला हात लावून सांगत होती. परंतु, मला ते नीट ऐकू येत नव्हते. म्हणून मी त्यांना ॲक्शन करून मला ऐकू येत नाही, असे सांगत होतो, असे त्यांनी सांगितले.मदत ढोंगीपणाची असल्याच्या आरोपाबाबत बोलताना, मदत ही मदत असते. ती कमी जास्त असू शकते. परंतु, ती आम्ही मनापासून केली आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षकांना हिंसाचार थांबविता आला असता, परंतु, त्यांनी काहीच केले नाही म्हणून सगळे घडले, अशी टीकाही शाहू छत्रपती यांनी केली.जलील यांनी येऊ नयेएमआयएमचे इम्तियाज जलील कोल्हापुरात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी कोल्हापुरात येऊन आणखी वातावरण बिघडवू नये. घडलेल्या हिंसाचारास विरोध करण्यास कोल्हापूर सक्षम आहेत, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

मुश्रीफ यांच्यावर रागहिंसाचार झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ विशाळगडावर गेले नाहीत याचा राग सभेत व्यक्त झाला. पालकमंत्र्यांना रस्त्यात अडवून त्याचा जाब विचारला पाहिजे, असे विजय देवणे म्हणाले.

अतिक्रमित सरकार कधी काढणार?फडणवीस विशाळगडावरील अतिक्रमणावर बोलत आहेत. परंतु, आमचा त्यांना सवाल आहे की, महाराष्ट्रात जे अतिक्रमण करून सरकार स्थापन केले आहे ते कधी काढणार, अशी विचारणा बाबा इंदूलकर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती