शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विधानसभेला विनय कोरेंची महायुतीतून राज्यात १२ हून अधिक जागांची मागणी 

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2024 11:43 IST

जनसुराज्यच्या या मागणीला महायुतीचे नेते कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे

कोल्हापूर :  जनुसराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात १२ ते १५ जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. महायुतीच्या नेत्यांकडे ही मागणी ते करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० पैकी चार जागा मिळाव्यात अशीही त्यांची मागणी आहे. जनसुराज्यच्या या मागणीला महायुतीचे नेते कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.जनसुराज्य पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे चार आमदार निवडून आले होते. परंतू नंतर ही संख्या कमी झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात तत्कालिन सरकारला पाठिंबा देणाऱ्या कोरे यांनी त्यावेळी अपारंपरिक उर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदही मिळवले होते. मात्र २०१४ नंतर ते महायुतीसोबत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या वारणा साखर कारखान्याला केंद्र शासनाने ३५० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले आहे.दरम्यान, कोरे यांनी कोल्हापूरसह काही महापालिकांच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. लिंगायत मतदारांच्या पट्ट्यात त्यांनी पहिल्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वत पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून उभे केलेले अशोकराव माने यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मात्र त्यावेळच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्यच्या उमेदवारामुळे भाजपच्या शिवाजी पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाVinay Koreविनय कोरे