शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

विधानसभेला विनय कोरेंची महायुतीतून राज्यात १२ हून अधिक जागांची मागणी 

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2024 11:43 IST

जनसुराज्यच्या या मागणीला महायुतीचे नेते कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे

कोल्हापूर :  जनुसराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात १२ ते १५ जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. महायुतीच्या नेत्यांकडे ही मागणी ते करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० पैकी चार जागा मिळाव्यात अशीही त्यांची मागणी आहे. जनसुराज्यच्या या मागणीला महायुतीचे नेते कसे प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.जनसुराज्य पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे चार आमदार निवडून आले होते. परंतू नंतर ही संख्या कमी झाली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात तत्कालिन सरकारला पाठिंबा देणाऱ्या कोरे यांनी त्यावेळी अपारंपरिक उर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदही मिळवले होते. मात्र २०१४ नंतर ते महायुतीसोबत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या वारणा साखर कारखान्याला केंद्र शासनाने ३५० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले आहे.दरम्यान, कोरे यांनी कोल्हापूरसह काही महापालिकांच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. लिंगायत मतदारांच्या पट्ट्यात त्यांनी पहिल्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वत पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून उभे केलेले अशोकराव माने यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मात्र त्यावेळच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्यच्या उमेदवारामुळे भाजपच्या शिवाजी पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाVinay Koreविनय कोरे