शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उध्दव ठाकरेंचे सरकारबरोबर पटत नाही मग ते घटस्फोट का घेत नाही ? - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:33 IST

राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती.  ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले.

कोल्हापूर - राज्यात नवीन पक्षाची आवश्यकता होती.  ती उणीव भरुन काढण्यासाठी मी नवीन पक्ष काढला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा आहे त्यामुळे राज्यातून अनेक जण माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत असे नारायण राणे शुक्रवारी म्हणाले. पक्ष स्थापनेनंतर नारायण राणे यांनी कोल्हापूरातून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे.  आज संध्याकाळी कोल्हापूरात नारायण राणे जाहीरसभा घेणार आहेत. त्यातून ते पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट करतील. 

आज पत्रकारांशी बोलताना त्यांना शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोल्हापूरात आपल्याला शिवसेनेच्या आमदारांची संख्या शुन्य करायची आहे असे नारायण राणे म्हणाले. उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का?, उध्दव ठाकरे यांना कोणत्याही खात्याची माहिती नाही. उध्दव ठाकरे यांना सरकारचे पटत नसेल तर घटस्फोट का घेत नाही ? सरकार बरोबर नाक घासत तीन वर्षे काढली नाना पटोलेकडून काहीतरी घ्यावे असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला. 

विधानपरिषदत पोटनिवडणुकीत मत फुटणारच होती असे नारायण राणे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असेही त्यांनी सांगितले. नाना पटोलेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाले कि, नाना पटोलेंनी कुठे जाव, काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही. ते आधीपासूनच भाजपावर नाराज होते असे नारायण राणे म्हणाले. सरकारवर जनता नाराज असेल तर आम्ही जनते बरोबर राहू असे त्यांनी सांगितले. माझा पक्ष लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणार असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकील्ला आहे. मुलाचा राजीनामा हा त्याच नुकसान ठरेल असे राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे