शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 15:50 IST

कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १२.४0 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात पडला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.भोगावती नदीपात्रात प्रतिसेंकंद ५0५६ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १२ वाजून ५0 मिनिटांनी गेट क्रमांक ...

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाराजाराम बंधाºयावरील पाणीपातळी १६ फूट तुळशी, कडवी, दुधगंगा , जंगमहट्टी, घटप्रभा पूर्ण भरले

कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १२.४0 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात पडला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.भोगावती नदीपात्रात प्रतिसेंकंद ५0५६ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १२ वाजून ५0 मिनिटांनी गेट क्रमांक ३ तर १ वाजून ५ मिनिटांनी गेट क्रमांक ६ उघडले गेले आहेत. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी २४ आगॅस्ट २0१५ मध्ये अशीच स्थिती झाली होती.प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरु झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२४ तासात पडलेल्या पावसाची नोंद

हातकणंगले १.७५, पन्हाळा ७.२८, शाहूवाडी १७.८३ राधानगरी १६.८३, गगनबावडा ५0, करवीर ६.२७, कागल ६.१६, गडहिंग्लज २.७१, भुदरगड १६.६0, आजरा १४.७५ व चंदगडमध्ये ८.६७ मि.मी. अशी नोंद झाली आहे.काल दिवसभरात जिल्ह्यात १४८.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जूनपासून आतापर्यंत एकूण १0४९६.९६ मि. मि. पाऊस झाला आहे.

जिल्हयातील धरण पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७ च्या नोंदीनुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाºयांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे.

राधानगरी - ८.३५ (८.३६१ टी. एम. सी), तुळशी ३.४७ (३.४७१ टी. एम. सी), वारणा ३३.८८ (३४.३९९ टी. एम. सी), दुधगंगा २२.७१ (२५.३९३ टी. एम. सी), कासारी २.६८ (२.७७४ टी. एम. सी), कडवी २.५१ (पूर्ण भरले), कुंभी २.७0 (२.७१५ टी. एम. सी), पाटगाव ३.५२ टी. एम. सी (३.७१६ टी. एम. सी), चिकोत्रा 0.५८ (१.५२२ टी. एम. सी), चित्री १.८१ (१.८८६ टी. एम. सी), जंगमहट्टी १.२२ (पूर्ण भरले), घटप्रभा १.५६ (पूर्ण भरले), जांबरे 0.७९ (0.८२0 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.२१ (पूर्ण भरले).

पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाºयावरील पाणीपातळी १६ फूट ६ इंच, सुर्वे १८ फूट ४ इंच, रुई ४३ फूट ३ इंच, इचलकरंजी ४0 फूट, तेरवाड ३७ फूट , शिरोळ २९ फुट ३ इंच, नृसिंहवाडी २४ फूट ३ इंच इतकी आहे.