शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेकापच्या विचारांचा माझ्यावर पगडा

By admin | Updated: August 5, 2015 00:06 IST

उल्हास पाटील : शेतकरी कामगार पक्षाचा ६८वा वर्धापन दिन

कुरूंदवाड : भारतीय शेतकरी कामगार पक्षाची तत्त्वे आजही तळागाळातील नागरिकांत रुजली आहेत. शेतमजूर गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणारा पक्ष अशी त्यांची ख्याती आहे. मी शिवसेनेचा आमदार असलो तरी शेकापच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे, असे प्रतिपादन आमदार उल्हास पाटील यांनी केले.शेतकरी कामगार पक्षाच्या ६८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष पाटील, शंकरराव इटाज, पुरोगामी युवक संघटनेचे सचिव अजित देसाई, पांडुरंग माने, अहमद मतवाल, माजी उपनगराध्यक्ष आनंदराव लांडगे, आदींची भाषणे झाली.कार्यक्रमास उपनगराध्यक्ष वैभव उगळे, रामचंद्र मोहिते, आबा बागडी, प्रा. भाऊसाहेब सावगावे, विलास पाटील, बापूसो गावडे, बांधकाम सभापती सुरेश कडाळे, माजी नगराध्यक्ष संजय खोत, भाऊसिंग रजपूत, विश्राम कोळी, डॉ. विकास पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. सुनील चव्हाण, विजय पाटील, विष्णूपंत माळी आदीसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अजित देसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप सावगावे यांनी केले.