शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 19:27 IST

कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

कोल्हापूर-ओरोस : ज्या प्रमाणे जिल्हा न्यायालयांची निर्मिती झाली त्या प्रमाणात खंडपीठाची स्थापना होणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे अशी निसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांनी आज, शनिवारी दिली.खंडपीठ कृती समितीतर्फे त्यांना कोल्हापूर येथे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ व्हावे याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच सिंधुदुर्गनगरी ओरस (जि.सिंधुदूर्ग) येथे शनिवारी वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गवई यांनी कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीचे स्वत:हून जोरदार समर्थन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश सुरेंद्र तावडे, न्यायाधिश प्रकाश नाईक हे देखील उपस्थित होते.कृती समितीतर्फे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके यांच्या हस्ते न्यायाधीश गवई यांचा करवीर निवासिनी महालक्ष्मीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पदाधिकारी उपस्थित होते.शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड विवेक घाटगे, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, कृती समितीचे उपाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण, सचिव अॅड विजयकुमार ताटे, सहसचिव ॲड संदीप चौगले, ॲड रविंद्र जानकर तसेच वकीलवर्ग उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय