शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 19:27 IST

कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

कोल्हापूर-ओरोस : ज्या प्रमाणे जिल्हा न्यायालयांची निर्मिती झाली त्या प्रमाणात खंडपीठाची स्थापना होणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे अशी निसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांनी आज, शनिवारी दिली.खंडपीठ कृती समितीतर्फे त्यांना कोल्हापूर येथे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ व्हावे याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच सिंधुदुर्गनगरी ओरस (जि.सिंधुदूर्ग) येथे शनिवारी वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गवई यांनी कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीचे स्वत:हून जोरदार समर्थन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश सुरेंद्र तावडे, न्यायाधिश प्रकाश नाईक हे देखील उपस्थित होते.कृती समितीतर्फे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके यांच्या हस्ते न्यायाधीश गवई यांचा करवीर निवासिनी महालक्ष्मीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पदाधिकारी उपस्थित होते.शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड विवेक घाटगे, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, कृती समितीचे उपाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण, सचिव अॅड विजयकुमार ताटे, सहसचिव ॲड संदीप चौगले, ॲड रविंद्र जानकर तसेच वकीलवर्ग उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय