शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 18:16 IST

Rajushetti, Swabimani Shetkari Sanghatna, collector, kolhapur येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर देशासह महाराष्ट्रसुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे आजचे आंदोलन ही झलक आहे, केंद्राचे असेच धोरण राहिले तर यापेक्षाही उग्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला.

ठळक मुद्दे ...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा स्वाभिमानीचे आजचे आंदोलन झलक, अजून उग्र आंदोलने होणार

कोल्हापूर : पंतप्रधानांनी ऊसाच्या एफआरपीप्रमाणे पिकांचा हमीभाव हा कायदेशीररित्या बंधनकारक राहील, असा स्पष्ट कायदा करावा व संतापलेल्या बळिराजाला शांत करावे. त्यावर येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर देशासह महाराष्ट्रसुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे आजचे आंदोलन ही झलक आहे, केंद्राचे असेच धोरण राहिले तर यापेक्षाही उग्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला.दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर झालेल्या गोंधळानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसोा गलांडे यांच्याकडे निवेदन देऊन पंतप्रधानांपर्यंत भावना पोहोचवा, अशी विनंती केली.अमित शहा यांचा निषेधशेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे समजून, विश्वासात घेऊन समजून काढणे तर बाजूलाच राहिले आहे, उलट, हे शिखांचे आंदोलन आहे, खलिस्तानवाद्यांचे आंदोलन आहे, अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्ये करून शेतकरी आंदोलनाना बदनाम केले आहे, याचा तीव्र शब्दांत निषेध आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर