शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येत्या निवडणुकीत जनताच खरी शिवसेना कोणाची हे दाखवेल : नीलम गोऱ्हे

By संदीप आडनाईक | Updated: September 29, 2022 19:41 IST

विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली

कोल्हापूर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला नेहमी सामान्य माणूस येतो, यावेळी सामान्य माणूसच शिवतीर्थावर येईल. येणाऱ्या निवडणुकीत सामान्य माणूसच खरी शिवसेना कोणाची हे दाखवून देईल असे मत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नीलम गोऱ्हे यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.विरोधकांना रोज काही ना काही आरोप करण्याची सवय आहे, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरली आहे, त्यावर अंतिम उत्तर जनताच निवडणुकीत देईल. त्यामुळे त्यांच्या फुटकळ प्रश्नांवर प्रतिक्रिया देणार नाही. बाळासाहेबांच्या सभेतही खांद्यावर बाळ घेऊन अनेक सामान्य माणसे, कार्यकर्ते, आणि पदाधिकारी येत होते, हे साऱ्यांनी पाहिले आहे. उद्धव साहेबांच्या सभेतही आणि आदित्य ठाकरेंच्या पुण्यातील दौऱ्यातही सामान्य माणूसच पुढे होता. यापुढेही सामान्य माणूसच शिवसेना सोडणार नसल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.शिवसेनेवर टीका नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी शिवसेनेवर आणि बाळासाहेबांवर टीका केल्या आहेत. आताही जे बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांना स्वतःची प्रसिद्धी मिळवायची आहे. पण त्यांनी स्वतःचे काम दाखवावे, स्वतःचे प्रकल्प उभे करावेत, ते करण्याऐवजी ते दुसऱ्यांवर टीका करतात हे दुर्देवी आहे असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना