शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दहा गुंठेवाल्यांना मतदानाचा अधिकार-बाजार समिती निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:57 IST

बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

कोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे विकास संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असली तरी वाढलेल्या मतदारांमुळे बाजार समित्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

बाजार समित्यांसाठी विकास संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानास पात्र होते. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात विकास संस्था व ग्रामपंचायती, त्याच पक्षाचे बाजार समित्यांवर वर्चस्व राहिले. त्यामुळे सामान्य शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिला होता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने जुन्या की नवीन अध्यादेशानुसार निवडणुका ही संभ्रमावस्था दूर झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्णात साडेसहा तालुक्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि निम्म्या कागल तालुक्याची गडहिंग्लज बाजार समिती, हातकणंगले तालुका मर्यादित पेठ वडगाव बाजार समिती आणि शिरोळ तालुक्याची जयसिंगपूर शेती उत्पन्न बाजार समिती अशा चार समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या निवडणुका नवीन अध्यादेशांनुसारच होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाला तयारी करावी लागेल. दहा गुंठ्यांवरील सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.दहा गुंठेवाल्यांना मतदानाचा अधिकारबाजार समिती निवडणूक : मतदार वाढल्याने डोकेदुखी वाढलीकोल्हापूर : बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे विकास संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मक्तेदारी मोडीत निघाली असली तरी वाढलेल्या मतदारांमुळे बाजार समित्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

बाजार समित्यांसाठी विकास संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानास पात्र होते. त्यामुळे ज्यांच्या ताब्यात विकास संस्था व ग्रामपंचायती, त्याच पक्षाचे बाजार समित्यांवर वर्चस्व राहिले. त्यामुळे सामान्य शेतकरी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिला होता. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने जुन्या की नवीन अध्यादेशानुसार निवडणुका ही संभ्रमावस्था दूर झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्णात साडेसहा तालुक्यांची कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि निम्म्या कागल तालुक्याची गडहिंग्लज बाजार समिती, हातकणंगले तालुका मर्यादित पेठ वडगाव बाजार समिती आणि शिरोळ तालुक्याची जयसिंगपूर शेती उत्पन्न बाजार समिती अशा चार समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या निवडणुका नवीन अध्यादेशांनुसारच होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाला तयारी करावी लागेल. दहा गुंठ्यांवरील सर्वच शेतकºयांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.निवडणुका आताप्राधिकरणाकडून होणारसध्या पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक, तर त्यापेक्षा अधिक निवडणुका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जातात; पण हे सर्व रद्द करून येथून पुढे निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वच समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.नवीन संचालक मंडळशेतकरी प्रतिनिधी - १५ पैकीसर्वसाधारण - १०महिला प्रतिनिधी - २अनुसूचित जाती - १इतर मागासवर्गीय - १भटक्या विमुक्त जाती - १हमाल-तोलाईदार - १अडते-व्यापारी - २स्वीकृत- जिल्हा उपनिबंधक - १

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर