शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

‘हेमरस’वर स्वाभिमानीचा मोर्चा

By admin | Updated: August 5, 2014 23:39 IST

प्रशासनाकडून मोर्चा बेदखल : सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

कोवाड : सन २०१३-१४ या गळीत हंगामातील हेमरस कारखान्याकडे पाठविलेल्या उसाचा दुसरा हप्ता त्वरित मिळावा यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हेमरस कारखान्यावर भव्य मोर्चा काढला. मात्र, हेमरस प्रशासनाकडून या मोर्चाची दखलच घेतली नाही. कारखाना प्रशासनाने १० आॅगस्टपर्यंत मागणी मान्य करावी अन्यथा ११ आॅगस्टपासून कारखान्यासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिला.‘हेमरस’ने शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन २२७० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता अदा केला आहे. दुसरा हप्ता त्वरित मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, जिल्हा उपाध्यक्ष एस. एम. कोले, चंदगड तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मात्र, कारखान्याच्या मुख्य गेटसमोरच पोलिसांनी हा मोर्चा रोखून धरला. संतप्त मोर्चेकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडून कोणतीच दाद मिळाली नाही. मोर्चेकरी कारखान्याबाहेर, मध्ये पोलीस, तर कारखान्यात प्रशासन अशी अवस्था निर्माण झाली.कारखाना प्रशासनाकडून निर्णय घेणारा एकही अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला. कारखान्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त बनले. एस. एम. कोले, नितीन पाटील, राजेंद्र गड्यान्नावर यांनी कारखान्याबाबत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. (वार्ताहर)