शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

करवीर तालुक्यात उभे ऊस पीके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:07 IST

ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो

ठळक मुद्देऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

सावरवाडी : तब्बल एक महिनाभर शेतीला पाणीपुरवठा झाला नसल्याने शेतीमध्ये भेंगा पडल्याने ऊस पीके वाळत आहेत . ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरळीत सुरु झाल्या नाहीत .  शेतीच्या पाणीवाटपामध्ये नियोजनाचा अभाव आढळत आहे . शेतीस अपुरा पाणीपुरवठा होऊ लागल्याने करवीर तालुक्यात ऐन नोव्हेबर महिन्यात शेतीतील उभे ऊस पीके करपली आहेत . शेतकरी चिंतातुर बनाला आहे .      ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो .

 सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पाणीवाटपात  अकार्यक्षमतेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे .. विलंबाने सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरु झाल्याने शेतीला भेगा पडल्याने पाण्याचे फेर वेळेवर पूर्ण होत नाहीत  भोगावती तुळशी नद्याच्या पात्रात पाणी असुनही शेतीला पाणी मिळत नाही .परिणामी अडसाली ऊस .भात क्षेत्रातील लागणी करणे यांना पाणी मिळत नाही .परिणामी लागणीचा हंगाम लांबल्याने याला जबाबदार कोण?हा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर उभा आहे .ऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

  •  तालुक्यातील कसबा बीड, महें, कोगे, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, आदिभागात उभे ऊसपीकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ लागले आहे . पाणीपट्टीचे दर वाढले असुन त्यानुसार शेतीला पाणी मिळत नाही याचा परिणाम शेतीच्या अर्थव्यवस्थेवर बसत आहे . शेतकऱ्यांचे शेतीच्या व्यवसायात नुकसान संभवते . शेतीच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचा सुर शेतकरी वर्गातुन उमटू लागला आहे

या वर्षी महापुर, अतिवृष्टी,परतीचा पाऊस, ऊस पाणीटंचाई याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे . पाणीपुरवठा संस्थांनी शेतीची पाणीपट्टीचे दर, कमी करावे . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .= वाळलेल्या ऊसाला नुकसान भरपाई हवी !

  • नोव्हेंबर महिन्यात वाळलेल्या ऊसाचा शेतकऱ्यांनी पंचनामे करून ऊस पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

 

तीव्र आंदोलन छेडणार !ऊस पिकांना पाणी न मिळास शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून शेतकरी मेळावा घेऊन निबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार  !दिनकर सुर्यवंशी,( महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्य कौन्सील सदस्य )

टॅग्स :Farmerशेतकरीwater shortageपाणीकपात