शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी वैयक्तीक क्षमता विकासावर भर द्यावा - दिलीप आवटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 11:40 IST

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तीक क्षमतेच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते दिलीप आवटी यांनी शिवाजी विद्यापीठात केले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील परिसंवादनवीन संधीच्या शोधात सतत झटले पाहिजे.

कोल्हापूर : यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तीक क्षमतेच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते दिलीप आवटी यांनी शिवाजी विद्यापीठात केले.

विद्यापीठातील सेंट्रल प्लेसमेंट सेल आणि तंत्रज्ञान अधिविभागातर्फे बुधवारी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रेरणादायी वक्ते आवटी म्हणाले, विद्यार्थी दशेतून समाजक्षेत्रात कार्य करताना अनेक समस्या येऊ शकतात. या समस्यांविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. आत्म कार्यक्षमतेवर विश्वास ठेऊन अशा समस्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय प्राप्तीसाठी केंद्रित असले पाहिजे. नवीन संधीच्या शोधात सतत झटले पाहिजे.

तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी म्हणाले, टेक्निकल कॉलेज म्हणजे सर्व काही नव्हे, तर स्वत:ची जडणघडण आणि वैविध्यपूर्ण कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. या कार्यक्रमास धीरज पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तंत्रज्ञान अधिविभागाचे प्लेसमेंट सेलप्रमुख डॉ. एस. बी. सादळे यांनी प्रास्ताविक केले. सेंट्रल प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. जी. एस. राशीनकर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठStudentविद्यार्थी