शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

स्पर्धेसमोरील आव्हाने पेलण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे : लवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 17:55 IST

स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले.

ठळक मुद्देस्पर्धेसमोरील आव्हाने पेलण्यास विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे : लवटेशंकरराव घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम

कोल्हापूर : स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले.महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी व रत्नाप्पा कुंभारनगर हायस्कूलचे संस्थापक शंकरराव घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब नष्टे होते.डॉ. लवटे म्हणाले, जिद्द, चिकाटी व ध्येय मनात ठेवूनच भविष्यात आपण कोठे जायचे आहे, त्याचा विचार विद्यार्थिदशेपासून करणे आवश्यक आहे. भरपूर वाचन करून संगणकाचे संपूर्ण ज्ञान घेण्याबरोबरचमाणूस म्हणून नाते जोडा व जगाला मोठे करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. सचिव डॉ. सतीश घाळी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष महादेव पवार यांनी आभार मानले. विनायक कांबळे, जे. बी. शिंदे यांनी काव्यवाचन केले. याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य मकरंद कुलकर्णी, बी. एम. महाजन, गुरुप्रसाद हिरेमठ, राजू वाली, महादेव घुगरे, अनिल सिंहासने, विकास श्रेष्ठी, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर