शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

एसटी ची चाके गुरूवारपासून पुन्हा रुळावर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 18:19 IST

गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर  गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. अशी माहीती एसटी.महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

ठळक मुद्देचार जिल्ह्यात प्रवासी वाहतुकीस परवानगी प्रवाशांना स्वॅब चाचणीविना प्रवास करता येणार

कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर  गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होणार आहे. अशी माहीती एसटी.महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एस.टी.महामंडळाची बस सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद केली होती. या काळात महामंडळाला उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने मोठ्या अर्थिक फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार काहीकाळ रखडले होते. आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक बंद केल्याने इच्छुक प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.

प्रवाशांची गैरसोय आणि काही प्रमाणात आटोक्यात आलेल्या कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. त्यानूसार कोल्हापूर विभागातून सांगली ,सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यासाठी  गुरूवारपासून प्रवासी वाहतुक सुरू होत आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी अधिक असेल त्या मार्गावर सोईप्रमाणे जादा बसेसेही सोडल्या जाणार आहेत.

याकरीता २५ बसेस चालक, वाहकांसह सज्ज ठेवण्यात आ्रल्या आहेत. विशेष म्हणजे एस.टी.बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या कोरोना चाचणीस सामोरे जावे लागणार नाही. असेही विभाग नियंत्रक पलंगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर