शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘गोकुळ’ बदनामीचा उद्योग बंद करा : विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:32 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’शी जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादक शेतकरी जोडले आहेत. राजकीय द्वेषातून चुकीचे आरोप करून संघाची बदनामी करण्याचे उद्योग कोणी करू नयेत.

ठळक मुद्दे कोणत्याही चौकशीस तयारराजकीय स्वार्थासाठी सहा लाख शेतकरी अडचणीत येतील, असे उद्योग बंद करावेत,

कोल्हापूर : ‘गोकुळ’शी जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादक शेतकरी जोडले आहेत. राजकीय द्वेषातून चुकीचे आरोप करून संघाची बदनामी करण्याचे उद्योग कोणी करू नयेत. कोणाला आमच्या कारभाराबद्दल शंका असतील तर कोणत्याही समितीच्या चौकशीस तयार आहोत, असा पलटवार ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

गाय दूध खरेदी दरातील कपातीबरोबर विविध प्रश्नांबाबत सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ला निवेदन देऊन टीका केली होती. पाटील यांच्या निवेदनातील मुद्दे खोडून काढत अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, तीन लाख लिटर गायीचे अतिरिक्त दूध असून त्याची पावडर केली तर प्रतिलिटर ९.७१ रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

सध्या हजारो टन पावडर संघाकडे पडून असल्याने दोनशे कोटी गुंतून पडले आहे. संघ अडचणीत आला तर पर्यायाने त्याची झळ शेतकºयांनाच बसणार आहे. ‘गोकुळ’च्या म्हैस दुधाने गुणवत्तेच्या बळावर बाजारपेठेत दबदबा निर्माण केला आहे. फुल क्रीम म्हैस दुधाचे ६.५ फॅट असते, त्यात गायीचे ४.२ फॅटचे दूध मिसळणे अशक्य असल्याने आरोप करून बाजारपेठेत संभ्रम निर्माण करू नयेत. राजकीय स्वार्थासाठी सहा लाख शेतकरी अडचणीत येतील, असे उद्योग बंद करावेत, असेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.तरीही दंगा असता!सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे दिली आहेत. विभागीय सभांमधून संस्थांच्या बहुतांशी प्रश्नांचे निराकरण केले जाते तरीही या सभेत प्रश्नोत्तरे झाली असती तरीही काही मंडळींनी दंगा केलाच असता, असे रवींद्र आपटे यांनी सांगितले.बसपाळीने नुकसानअतिरिक्त दुधामुळे नाइलाजास्तव दोन रुपये दरकपात केल्याने रोज १४ लाखांचा फटका उत्पादकांना बसतो, याची कल्पना आम्हाला आहे; पण तसे केले नसते तर इतर संघांप्रमाणे बसपाळी (महिन्यातील काही दिवस संकलन बंद) घेतली तर शेतकºयांचा रोज ७५ लाखांचा तोटा होणार आहे. त्यामुळे बसपाळीसारखा निर्णय आम्ही घेणार नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर