शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती पाणी उपसा परवाने त्वरित द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:25 IST

वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे वाढीव पाणीपट्टी दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत. शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड ...

वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे वाढीव पाणीपट्टी दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत. शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. शेती पिकांना सात दिवसाच्या अंतराने पाणी लागते. हंगामानुसार पाणी मिळत नसल्याने उत्पादनात घट होते. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो. अपुऱ्या पाण्यामुळे पीकांचे उत्पादन मिळू शकत नाही.

नव्या सुधारित शेती धोरणानुसार शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाणी पुरवठा संस्थेकडून पाणी उपसा परवानाबाबत आडवणूक केली जाते. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. महाविकास आघाडी सरकारने कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने त्वरित द्यावेत. अन्यथा भावी पिढी शेतीपासून परावृत्त होईल

ग्रामीण भागात शेतीला पाण्याची नितांत गरज असून सहकारी पाणी पुरवठा संस्थांकडून पाण्याचे नियोजन होत नाही. अनेक गावांच्या पाणी पुरवठा संस्था बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.