शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बजेटच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करा ‘एसएफआय’च्या अधिवेशनात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:43 IST

शिक्षणाचे सध्या बाजारीकरण व खासगीकरण थांबण्याची आवश्यकता आहे. आजच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह मूलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने एकूण बजेटच्या सहा टक्के

कोल्हापूर : शिक्षणाचे सध्या बाजारीकरण व खासगीकरण थांबण्याची आवश्यकता आहे. आजच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह मूलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने एकूण बजेटच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘एम्फुक्टो’चे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.

स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेचे २० वे जिल्हा अधिवेशन बुधवारी दुपारी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे झाले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमापूजनाने डॉ. सुभाष जाधव यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘एसएफआय’चे राज्याध्यक्ष मोहन जाधव होते.

डॉ. जाधव म्हणाले, सध्या शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शासनही बजेटच्या फक्त तीन टक्केच शिक्षणावर खर्च करते; त्यामुळे आजचे शिक्षण बिकट अवस्थेतील वळणावर येऊन पोहोचले आहे.अधिवेशनापूर्वी विद्यार्थी रॅलीचा बिंदू चौक येथून प्रारंभ झाला. रॅली शिवाजी रोड, शिवाजी पुतळामार्गे दसरा चौकात पोहोचली. शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा, शिक्षण आमच्या हक्काचे, इन्कलाब झिंदाबाद, ‘शिक्षा पे जो खर्च होगा, बजेट का दसवा हिस्सा होगा,’ अशा घोषणा दिल्या.

जिल्हा कमिटी अध्यक्षपदी खोतअधिवेशनात नवीन जिल्हा कमिटीची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी पंकज खोत, तर सचिवपदी प्रभाकर व्हसकोटी यांची निवड केली.अधिवेशनातील ठरावच्शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा.च्सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे.च्कर्नाटकच्या धरतीवर विद्यार्थ्यांना बस प्रवास पास मिळावा.

 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर