शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर पेरणी, ३१ टक्के पूर्ण : रब्बी हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST

farmar, sataranews अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. अजूनही काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर पेरणी, ३१ टक्के पूर्ण : रब्बी हंगाम उशीर झाल्याने गहू अन् हरभरा क्षेत्रात होणार वाढ

सातारा : अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ज्वारीची पेरणी ४३ तर जिल्ह्यातील एकूण पेरणीची टक्केवारी ३१ झाली आहे. अजूनही काही भागात वापसा नसल्याने यंदा गहू अन् हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. गहू ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस यांचे क्षेत्र अत्यल्प आहे.ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून काही तालुक्यांत रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरुवात झाली होती. पण, त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला. तर काही ठिकाणी ज्वारी पिकाचे नुकसान झाले. सध्या जिल्ह्यातील पेरणी ३०.४८ टक्के झाली आहे. तर ६६ हजार ७९२ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे.ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे. ज्वारीची आतापर्यंत ५९ हजार ६७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची आतापर्यंत १.५३ टक्के, मका ३०.०३ आणि हरभऱ्याची ९.३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.खटाव तालुक्यात ५१ टक्के क्षेत्रावर पेरणी...जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कºहाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी खटाव तालुक्यात ५०.८४ टक्के झाली आहे. त्यानंतर माणमध्ये ४२ टक्के झाली आहे. तर फलटण ३३, सातारा तालुका ३२, वाई ३०.५४, कऱ्हाड तालुक्यात २१.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर इतर तालुक्यात पेरणीचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर