शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

भाजप सरकारकडून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 10:14 IST

ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरकारने करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र

कोल्हापूर : नागरिकत्व कायद्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने धर्माच्या आधारावर भेदाभेद करून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप केले आहे, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. सुरेश माने यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

अ‍ॅड. माने म्हणाले, मोदी सरकार देशातील सर्वधर्मीय मतदारांना भीतीच्या धमक्या देऊन आपली व्होट बॅँक पक्की करण्यासाठी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे गैरवापर करीत असून त्यांचे हे कृत्य हे नक्कीच देशविरोधी आहे. या कायद्याला देश-विदेशांत विरोध होत आहे. ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरकारने करणे आवश्यक आहे.

देशातील बहुतांश जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रश्नांशी संबंधित अनेक प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेसह प्रलंबित असताना भाजप सरकारने अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे व नागरिकत्व कायदा यांचाच हेकटपणा करून संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, ही शोकांतिका आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, आर. के. कांबळे, अ‍ॅड. श्रीकांत मालेकर, संतोष कांबळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा