शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भाजप सरकारकडून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 10:14 IST

ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरकारने करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र

कोल्हापूर : नागरिकत्व कायद्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने धर्माच्या आधारावर भेदाभेद करून धर्मनिरपेक्षतेला सुरुंग लावण्याचे पाप केले आहे, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. सुरेश माने यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

अ‍ॅड. माने म्हणाले, मोदी सरकार देशातील सर्वधर्मीय मतदारांना भीतीच्या धमक्या देऊन आपली व्होट बॅँक पक्की करण्यासाठी नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे गैरवापर करीत असून त्यांचे हे कृत्य हे नक्कीच देशविरोधी आहे. या कायद्याला देश-विदेशांत विरोध होत आहे. ही भारतीय लोकशाहीच्या मजबुतीसाठी चांगली बाब आहे. नागरिकत्व कायदा यापूर्वी पाच वेळा बदलला असताना कधीही एवढा प्रचंड विरोध झाला नाही. मात्र नागरिकत्व कायदा २०१९, संसदेद्वारे बहुमताने पास झालेला असतानाही याला विरोध होत आहे, याचा विचार केंद्रातील भाजप सरकारने करणे आवश्यक आहे.

देशातील बहुतांश जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रश्नांशी संबंधित अनेक प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेसह प्रलंबित असताना भाजप सरकारने अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे व नागरिकत्व कायदा यांचाच हेकटपणा करून संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, ही शोकांतिका आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, आर. के. कांबळे, अ‍ॅड. श्रीकांत मालेकर, संतोष कांबळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा