शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

विश्वासघात कोणी कोणाचा केला? हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, मंत्री मुश्रीफांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 12:17 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक वेळा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असल्याने बघता बघता आणखी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.आघाडीचे सरकार विश्वासघाताने आल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी, शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला की भाजपने शिवसेनेचा, हे महाराष्ट्राची जनताच ठरवेल, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दोन महिन्यातच कोरोनाची महामारी आली. तरीही ३४ लाख शेतकऱ्यांना २३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. विकासकामांना कात्री लावत विविध नैसर्गिक आपत्तीमधील नागरिकांना २० हजार कोटींचे पॅकेज दिले. या महामारीमध्ये उध्दव ठाकरे यांनी संयमाने राज्याचा गाडा हाकला, त्यामुळेच देशातील सर्वेक्षणात त्यांना ३० टक्क्यांपेक्षा अधिक पसंती मिळाली. हेच भाजपच्या मंडळींचे दुखणं आहे.त्यामुळे सुशांतसिंह राजपूतपासून महापूर, एस. टी. कर्मचारी संपापर्यंत सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. या सगळ्या कुरापतींमध्येही दोन वर्षे आघाडी सरकारने उत्तम काम केले. बघता बघता उर्वरित कालावधीही पूर्ण करेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफShiv SenaशिवसेनाBJPभाजपा