शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या नियुक्तीची शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची मुदत संपल्याने ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक ...

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची मुदत संपल्याने ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक झालेली नाही. तातडीने सदस्यांची नियुक्ती करून बैठक घ्या, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.

मंगळवारी शेट्टी यांनी मुख्य सचिव कुंटे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यात ते म्हणतात, गतवर्षीचा गळीत हंगाम संपला. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी जवळपास ३०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची एफआरपी थकविली आहे. चालू वर्षीचाही गळीत हंगाम संपत आला असून चालू वर्षीच्या गळीत हंगामातील जवळपास २८०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारकडून थकीत एफआरपीबाबत कारवाई करण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असून, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीच एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी न्याय कुणाकडे मागणार, यासाठी तातडीने ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्त करून बैठक बोलाविण्याची मागणी केली.

फोटो : ३००३२०२१-कोल-राजू शेट्टी ०१

फोटो ओळ : माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेऊन ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक घेण्याची मागणी केली.