शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोल्हापूर: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांचे निधन, १०८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 19:01 IST

देशसेवेत केलेल्या कामाची दखल घेवून सन १९९५ पासून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पेन्शन मिळत होती.

जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी येथील आदगोंडा देवगोंडा पाटील-सांगवडेकर (वय १०८) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर शहरातून अंत्ययात्रा काढून उदगांव येथील कृष्णा नदी काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सांगवडे (ता.करवीर) येथे आदगोंडा पाटील यांचा जन्म १ आॅक्टोबर १९१६ रोजी झाला होता. जयसिंगपूर येथे व्यवसाय व नोकरी निमित्त सन १९३९ साली आले. दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर आदगोंडा पाटील यांनीही देश लढ्यात सहभाग घेतला होता. देशसेवेत केलेल्या कामाची दखल घेवून सन १९९५ पासून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पेन्शन मिळत होती.२३ फेब्रुवारी १९८८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेले योगदानामुळे त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले होते. ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून स्वातंत्र्य सैनिक पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि.१२) सकाळी उदगांव वैकुंठधाम येथे होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर