शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदगोंडा पाटील यांचे निधन, १०८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 19:01 IST

देशसेवेत केलेल्या कामाची दखल घेवून सन १९९५ पासून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पेन्शन मिळत होती.

जयसिंगपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी येथील आदगोंडा देवगोंडा पाटील-सांगवडेकर (वय १०८) यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर शहरातून अंत्ययात्रा काढून उदगांव येथील कृष्णा नदी काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सांगवडे (ता.करवीर) येथे आदगोंडा पाटील यांचा जन्म १ आॅक्टोबर १९१६ रोजी झाला होता. जयसिंगपूर येथे व्यवसाय व नोकरी निमित्त सन १९३९ साली आले. दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर आदगोंडा पाटील यांनीही देश लढ्यात सहभाग घेतला होता. देशसेवेत केलेल्या कामाची दखल घेवून सन १९९५ पासून त्यांना महाराष्ट्र शासनाकडून पेन्शन मिळत होती.२३ फेब्रुवारी १९८८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेले योगदानामुळे त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले होते. ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवन कार्यालयाकडून स्वातंत्र्य सैनिक पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि.१२) सकाळी उदगांव वैकुंठधाम येथे होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर