शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार राज्य कसं चालवणार?, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार विकासाला मारक"; सतेज पाटलांची टीका

By भीमगोंड देसाई | Updated: August 6, 2022 15:18 IST

नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

कोल्हापूर - लोकशाही व्यवस्थेमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या रचनेला महत्त्व आहे. यामुळेच नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघांचेच मंत्रिमंडळ ३५ दिवसांपासून आहे. विस्तार रखडल्याने मंत्र्यांकडील काही अधिकार त्या त्या विभागाच्या सचिवांना देण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, अनेक दिवस ४० मंत्री ठरवता न येणारे सरकार राज्य कसे चालवणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्याप्रविष्ट बाबींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याचा फटका विकासकामांना बसत आहे. जनहिताचे निर्णय होताना दिसत नाहीत. केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे चिंताजनक आहे.

‘हर घर तिरंगा’सह विविध उपक्रमात सहभागी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’सह विविध उपक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पक्षातर्फे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस