शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

"सरकार राज्य कसं चालवणार?, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार विकासाला मारक"; सतेज पाटलांची टीका

By भीमगोंड देसाई | Updated: August 6, 2022 15:18 IST

नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

कोल्हापूर - लोकशाही व्यवस्थेमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या रचनेला महत्त्व आहे. यामुळेच नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघांचेच मंत्रिमंडळ ३५ दिवसांपासून आहे. विस्तार रखडल्याने मंत्र्यांकडील काही अधिकार त्या त्या विभागाच्या सचिवांना देण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, अनेक दिवस ४० मंत्री ठरवता न येणारे सरकार राज्य कसे चालवणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्याप्रविष्ट बाबींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याचा फटका विकासकामांना बसत आहे. जनहिताचे निर्णय होताना दिसत नाहीत. केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे चिंताजनक आहे.

‘हर घर तिरंगा’सह विविध उपक्रमात सहभागी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’सह विविध उपक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पक्षातर्फे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस