शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

उद्घाटनापूर्वीच रस्त्याचा भराव गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

दत्ता पाटील म्हाकवेः म्हाकवे-आणूर रस्त्यावरील ओढ्याचे पाणी बाहेर पडून शेतात घुसल्याने म्हाकवे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले ...

दत्ता पाटील

म्हाकवेः म्हाकवे-आणूर रस्त्यावरील ओढ्याचे पाणी बाहेर पडून शेतात घुसल्याने म्हाकवे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ओढ्याच्या पाण्याच्या अपुऱ्या विसर्ग नियोजनामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसतो. गत महिन्यात म्हाकवे-कुरणी रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु, उद्घाटनापूर्वीच या रस्त्याचा भराव वाहून गेला आहे.

याच मार्गावरील बानगे येथेही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हाकवे येथील ओढ्यावर दोन मोठे नळे घालण्याची, तर बानगे येथील ओढ्यावर कमानी पुलासह रस्त्याची उंची वाढविण्याची नागरिकांची मागणी होती. यासाठी बानगे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करत कामही बंद पाडले होते. मात्र, शासनाच्या धोरणानुसार काम करत असल्याचे सांगत ठेकेदाराने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे म्हाकवेतील शिवाजी दादू पाटील, बाळासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर बानगेतील रस्त्यावर पूर्वीप्रमाणेच पाणी येऊन नागरिकांची गैरसोय झाली आहे.

अधिकाऱ्यांनी पावसाळ्यातच पाहणी करावी..

रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होतो. मात्र, बहुधा अधिकारी प्रत्यक्ष पाहणीऐवजी कार्यालयात बसूनच सर्वे करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात अधिकाऱ्यांनी तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची पाहणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते करताना कोणत्या पुलासह रस्त्याची उंची, कोठे संरक्षक भिंतीची गरज आहे याचा अंदाज येईल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

म्हाकवे-आणूर ओढ्यानजीकचा रस्त्याचा भराव तुटून शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

छाया दत्तात्रय पाटील, म्हाकवे