शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्यावरील विश्रामगृह, मुख्यालयातील उपहारगृहही बंद, उत्पन्नावर पाणी; कोल्हापूर जिल्हा परिषदेची अनास्था

By समीर देशपांडे | Updated: January 20, 2025 16:19 IST

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीच्या गोष्टी केल्या जात असताना अनास्थेमुळे उत्पन्नावरच पाणी सोडण्याची वेळ आली आहे. पन्हाळा किल्ल्यावरील ‘गोपाळतीर्थ’ विश्रामगृह न्यायालयात दावा असल्याने बंद आहे. तर मुख्यालयातील उपहारगृहही साडे तीन वर्षे बंद आहेे. एकूणच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या मालमत्तांविषयी अनास्था असल्याचेच दिसून येत आहे.पन्हाळ्यावरील ‘गोपाळतीर्थ’ हे १ जून १९१८ पासून ३१ मे २०२३ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कराराने भाड्याने आरती धुमाळ यांनी चालवायला घेतले होते. पहिल्या वर्षासाठी ३ लाख ३३ हजार रुपये भाडे ठरले आणि दरवर्षी त्यात १० टक्के वाढ होणार होती. त्यांनी तीन वर्षांचे भाडे भरले. परंतु ८ मे २००० रोजी अर्ज दिला आणि महापूर आणि कोरोनामुळे व्यवसायात मंदी आल्याने भाडे माफ करावे, अशी मागणी केली.मुदत संपेपर्यंत विश्रामगृह वापरले परंतु शेवटच्या दोन वर्षांचे ७ लाख २७ हजार ४६८ रुपये भाडे थकवले. ३ मे २०२३ रोजी मुदत संपल्याने विश्रामगृह वापरू नये, असे पत्र जिल्हा परिषदेने त्यांना दिले. यातून वाद होऊन धुमाळ यांनी पन्हाळा न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याचा ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे धुमाळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूस अभिलेख कक्षावरती आठ वर्षांपूर्वी उपहारगृह बांधण्यात आले. काही वर्षे ते चालले. परंतु नंतर जादा भाड्यामुळे ते कोणीही चालवण्यास घेतले नसून आजही ते बंद अवस्थेत आहे. साडे अकरा हजार रुपये भाड्याने चालवायला देण्याबाबत निर्णयही झाला. परंतु एकाही अधिकाऱ्याने याकडे लक्ष न दिल्याने सध्या हे उपहारगृह पडून आहे.

जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांत..हे उपहारगृह चालविण्यासाठीच्या तीन जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये देण्यात आल्या होत्या. जर कोल्हापुरातील उपहारगृह चालवण्यासाठी द्यायचे असेल तर जाहिराती मुंबईच्या दैनिकांमध्ये का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून कोणाला तरी लाभ देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी हा कारभार केल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद