शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोल्हापूरच्या रेश्मा मानेला ‘सुवर्ण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:32 IST

तिची हंगेरी येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील ६२ किलो वजन गटात जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चार सुवर्णपदकांची कमाई केली

कोल्हापूर : शिर्डी (जि. अहमदनगर) येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शनिवारी कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने हिने दिल्लीच्या अनिता कुमारी हिच्यावर १० गुणांनी मात करीत विजेतेपद पटकाविले. यासह तिची हंगेरी येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील ६२ किलो वजन गटात जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच महाराष्टच्या स्वाती शिंदे, अंकिता गुंड व मनाली जाधव यांनी कांस्यपदक पटकावले.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चार सुवर्णपदकांची कमाई केली. त्यात रेश्मा माने हिने पहिल्या फेरीत केरळच्या टी. सी. कृष्णा, दुसºया फेरीत सरिता यादव (उत्तर प्रदेश), तिस-या फेरीत हरयाणाच्या पूजादेवी हिचा, तर अंतिम फेरीत दिल्लीच्या अनिता कुमारी हिच्यावर १० विरुद्ध शून्य अशी एकतर्फी मात केली. तिची २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

कोल्हापूरची दुसरी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर स्वाती शिंदे हिने ६५ किलोगटात कांस्यपदकाची कमाई केली. स्वाती मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करते. जोग महाराज कुस्ती केंद्र, आळंदीची अंकिता गुंड हिने ५९ किलोगटात कांस्यपदकाची कमाई केली. सह्याद्री कुस्ती केंद्र, वारजे (पुणे) येथील मनाली जाधव हिने ६५ किलोगटात कांस्यपदकाची कमाई केली. सांघिक चॅम्पियनशिपमध्ये हरयाणा २०५ गुणांसह प्रथम, दिल्ली (१५४) दुसºया, तर उत्तर प्रदेश (१२३) तिस-या स्थानी राहिला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया खेळाडूंची निवड बुडापेस्ट येथे होणा-या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र