शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संशोधन हे प्रयोगशाळेपुरतेच मर्यादित नको

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

अशोक भोईटे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण शिबिर

कोल्हापूर : संशोधन हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुतीच्या शेतीवर कुठल्याही अनियमित हवामानाचा दुष्परिणाम होत नाही. तसेच या शेतीमध्ये कुठल्याही गोष्टी वाया जात नाहीत. अगदी तुतीच्या पानापासून ते रेशीमकिड्यांच्या विष्ठेपर्यंत सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. तसेच रेशीमधाग्याला बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे न वळता या प्रकाराच्या शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फार्मसी, कोल्हापूर येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘तुतीच्या पानापासून औषधी गोळ्यांचे उत्पादन’ या विषयावर आधारित मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ, पुणेचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते. प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठ प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. डी. जाधव, शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. एम. गुरव यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे मुख्य समन्वयक डॉ. एन. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. ए. भागवत यांनी सूत्रसंचालन केले. सहसमन्वयक प्रा. यू. एस. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, आदी जिल्ह्यांतील २००हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)