शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा

By admin | Updated: April 6, 2017 14:55 IST

काँग्रेसची मागणी : जबाबदार घटकावर कारवाई करा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ६ : राज्यात कर्ज वसूलीच्या तगाद्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांवर राज्य शासनाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवावेत अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांच्याकडे केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले की, कर्ज वसुलीसाठी तगादा म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात दोन वर्षात आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८० टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वित्तीय संस्थांकडून घेतलेले अर्ज न फेडता आल्याने झालेल्या आहेत, हेही राज्य सरकारने मान्य केले आहे. कर्ज फेडीसाठी बँकांचा तगादा, सावकारांची आरेरावी, धमक्या यांचा भडीमार चालू असतो. कर्जबाजारीपणा नाचक्की, नामुष्की पदरात पडणार या चिंतेने आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अल्पभूधारक व छोटे शेतकरीच आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांनी शिष्टमंडळास सांगितले.या शिष्टमंडळात, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक सर्वश्री प्रविण केसरकर, मोहन सालपे, संजय पाटील, राज्य ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य संजय पाटील, गणी आजरेकर, संपतराव पाटील, महमद शेख, दुर्वास कदम, संग्राम गायकवाड, साताप्पा कांबळे, अनिल भोसले, रविंद्र राऊत, सरपंच तानाजी सासने, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)