शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा

By admin | Updated: April 6, 2017 14:55 IST

काँग्रेसची मागणी : जबाबदार घटकावर कारवाई करा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ६ : राज्यात कर्ज वसूलीच्या तगाद्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांवर राज्य शासनाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवावेत अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांच्याकडे केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले की, कर्ज वसुलीसाठी तगादा म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात दोन वर्षात आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८० टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वित्तीय संस्थांकडून घेतलेले अर्ज न फेडता आल्याने झालेल्या आहेत, हेही राज्य सरकारने मान्य केले आहे. कर्ज फेडीसाठी बँकांचा तगादा, सावकारांची आरेरावी, धमक्या यांचा भडीमार चालू असतो. कर्जबाजारीपणा नाचक्की, नामुष्की पदरात पडणार या चिंतेने आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अल्पभूधारक व छोटे शेतकरीच आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांनी शिष्टमंडळास सांगितले.या शिष्टमंडळात, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक सर्वश्री प्रविण केसरकर, मोहन सालपे, संजय पाटील, राज्य ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य संजय पाटील, गणी आजरेकर, संपतराव पाटील, महमद शेख, दुर्वास कदम, संग्राम गायकवाड, साताप्पा कांबळे, अनिल भोसले, रविंद्र राऊत, सरपंच तानाजी सासने, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)