शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा

By admin | Updated: April 6, 2017 14:55 IST

काँग्रेसची मागणी : जबाबदार घटकावर कारवाई करा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ६ : राज्यात कर्ज वसूलीच्या तगाद्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांवर राज्य शासनाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवावेत अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांच्याकडे केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले की, कर्ज वसुलीसाठी तगादा म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात दोन वर्षात आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८० टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वित्तीय संस्थांकडून घेतलेले अर्ज न फेडता आल्याने झालेल्या आहेत, हेही राज्य सरकारने मान्य केले आहे. कर्ज फेडीसाठी बँकांचा तगादा, सावकारांची आरेरावी, धमक्या यांचा भडीमार चालू असतो. कर्जबाजारीपणा नाचक्की, नामुष्की पदरात पडणार या चिंतेने आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अल्पभूधारक व छोटे शेतकरीच आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांनी शिष्टमंडळास सांगितले.या शिष्टमंडळात, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक सर्वश्री प्रविण केसरकर, मोहन सालपे, संजय पाटील, राज्य ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य संजय पाटील, गणी आजरेकर, संपतराव पाटील, महमद शेख, दुर्वास कदम, संग्राम गायकवाड, साताप्पा कांबळे, अनिल भोसले, रविंद्र राऊत, सरपंच तानाजी सासने, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)