शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

तीन कृषी कायदे रद्द; कोल्हापुरात पेढे वाटून आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 18:35 IST

कोल्हापूर : गेली वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लागू ...

कोल्हापूर : गेली वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्दची घोषणा केली. मोदींनी केलेल्या या घोषणेनंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर राजकीय वर्तुळात विरोधकांनी यानिर्णयावरुन निवडणुकीचा संदर्भ लावत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.कोल्हापुरात अखिल भारतीय किसन सभा, ए. आय. एस. एफ. व ए. आय. वाय. एफ यांच्या वतीने बिंदू चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तीन कृषी कायद्या विरोधातील हे आंदोलनाची जगाच्या इतिहासात नोंद झाली आहे. कोणी कितीही हुकूमशाही केली तर त्याला शेतकऱ्यांची एकजूट कशी मोडून काढते, हे सिध्द झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाला बळ मिळाले असल्याचे मत यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा या कायद्या मागचा केंद्र सरकारचा उद्देश होता. मात्र यातील जाचक अटीवरुन शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडला होता. या आंदोलन दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले. अखेर शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagricultureशेती