शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

परीक्षा देऊनही निकालपत्रात अनुपस्थितीची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 13:59 IST

Shivaji University, Result Day, Student, Education Sector, kolhapur विविध विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असताना काही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात अनुपस्थित अशा स्वरूपाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा देऊनही निकालपत्रात अनुपस्थितीची नोंद शिवाजी विद्यापीठाचा प्रकार : विद्यार्थी वैतागले

कोल्हापूर : विविध विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असताना काही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात अनुपस्थित अशा स्वरूपाची नोंद झाली आहे.

निकालातील त्रुटी दूर करण्याबाबत शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि महाविद्यालयांकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. परीक्षा मंडळाने अंतिम सत्र आणि वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेतल्या.

या परीक्षांचे निकालही गेल्या महिन्यात ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आले आहेत. त्यांतील काही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रांमध्ये (गुणपत्रिका) अनुपस्थित, तर शून्य गुण मिळाल्याची नोंद झाली आहे.

निकालपत्रातील या त्रुटी लवकर दूर कराव्यात, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांमध्ये केली आहे. मात्र, महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांना विद्यापीठातील परीक्षा मंडळात जाण्यास सांगितले जात आहे.

परीक्षा मंडळात स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. विद्यापीठाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची या विद्यार्थ्यांकडून होत आहे.गुणपत्रिका लवकर मिळाव्यातबी. एस्सी., बी. कॉम., एम. कॉम., बीबीए., एम. ए., आदी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येत आहे.

या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने तातडीने गुणपत्रिका द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर अभिजित राऊत, विजय करजगार, मंदार पाटील, राजू जाधव, आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर