शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:01 IST

: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाने सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाले आहे. या केंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे गुरुवारी सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निबांळकर यांच्याकडे करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापुरात सारथीला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या सकल मराठाची मागणी : लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त

 कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म व कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या नावाने सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू झाले आहे. या केंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे गुरुवारी सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निबांळकर यांच्याकडे करण्यात आली.सारथीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरीब मराठा समाजाची संख्या कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व सीमा भागात अधिक आहे. सारथीचा लाभ बहुसंख्य असणाऱ्या लोकांना मिळावा. यासाठी सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या उपकेंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, संजय काका जाधव, अवधूत पाटील, संदीप देसाई, प्रताप नाईक-वरुटे, महादेव पाटील, शाहीर दिलीप सावंत, संतोष घाटगे, संदीप जाधव-देशमुख, किरण पडवळ आदी उपस्थित होते.सारथीचे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. त्यातून या केंद्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी शाहू छत्रपती यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही विचारविनिमय केला जाणार आहे. त्यातून सारथीचे काम गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. तारादूतांच्या नेमणुकांसंबंधी व बालभारतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकासंबधीही बुधवारी (दि. १४) ला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असेही अध्यक्ष निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर